Rakshabandhan |रक्षाबंधन
रक्षाबंधन: प्रेम, विश्वास आणि संरक्षणाची परंपरा

Rakshabandhan | रक्षाबंधन
राखी पौर्णिमा म्हणजे च रक्षाबंधन रक्षाबंधन या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे संरक्षण चे बंधन असा होय या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते हा धागा आपल्या बहिणी च्या प्रेमाचे प्रतीक आहे तसेच आपल्या भावाच्या कल्यानासाठी आणि समृद्धी साथी प्रार्थना करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीनं ला सर्व प्रकारच्या हानिपासून वाचवण्याची आणि प्रत्येक संकटात तिच्या पाठी शी उभा राहण्याच वचन देतो
ऐतिहासिक आणि पोराणिक महत्व
Rakshabandhan |रक्षाबंधन
Rakshabandhan |रक्षाबंधन
रक्षाबंधन हा सण इतिहास आणि पोराणिक कथानी भरलेला आहे या मध्ये सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे महाभारतील आहे
जेव्हा भगवान कृष्ण आणि द्रौपती ची जेव्हा भगवान कृष्ण च्या हाताला जखम होते तेव्हा त्या जखमेवर द्रौपती लगेच आपल्या साडीच्या एक छोटासा तुकडा कडून त्यावर लावून बांधून घेते आणि तेव्हा भगवान तिला तिच्या रक्षणाचे वाचन देतो आणि पुढे त्या नंतर कोरव सभे मध्ये भगवान तिच्या अपमाना च्या वेळी तिच्या रक्षणासाठी धावून येतो आणि त्या सभे मध्ये रक्षण करतो
या कथा केवळ नात्याच्या पलीकडे किंवा परंपरा चे बंध नाही तर विश्वास आदर आपुलकी व एकमेकांचे संरक्षण आणि समर्थन च्या प्रतीक आहेत
Rakshabandhan |रक्षाबंधन
Rakshabandhan |रक्षाबंधन
Rakshabandhan |रक्षाबंधन
आधुनिक
आज रक्षाबंधन हा सण भारतात आणि जगभरातील भारतीय समुदाय मोठ्या उत्साहाने साजरा करतात या दिवसाची सुरवात साधारण कौटुंबिक ने जिथे बहीण पूजा प्रार्थना करते छान पैकी रांगोळी कडून पाट सजवून त्यावर भाऊ बसतो भावाची आरती करून त्याच्या कपाळावर टिळक लावतात आणि मन गटावर राखी बांधून भाऊ बहीणचे दर्शन करतो वर भेटवस्तू ची देवाणघेवाण करतात या भेटवस्तू कौतुक प्रेमाचे प्रतिक म्हणून देतात
: रक्षाबंधन चा उत्सव हा काळानुसार विकसित ही होऊ लागला परंपरिक हा भावंड साठी हा सांग अगदि आता मित्र शेजारी तसेच समाजसेवक सैनिक यांना राखी पाठवून देश व लोकं याच्या संरक्षण व तसेच राष्टीय एकात्मका आणि आदरांचे शक्ती चे प्रतीक बनले आहेत
आता च्या डिजिटल काळात हा सांग आधुनिक युगाशी जुळला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून या जगात कुठेही भेटवसू या सनानिमित्त दिल्या जातात तसेच अंतर जास्त असून बंध मजबूत राहतील याची खात्री
: शिवाय रक्षाबंधन पारंपारीक भूमिकांमध्ये बदल झाला आहे बऱ्याच कुटूंबान मध्ये बहीण एकमेकांना किंवा त्यांच्या आई वडीलाना राखी बांधून ते त्यांच्या संरक्षण ची आणि काळजीचे प्रतीक मानतात तसेच हा दृष्टिकोन कौटुंबिक नातेसंबंध चे विकसित असलेलं स्वरूप दर्शवतो